Saturday, April 30, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 15 पुरुषोत्तम योग अध्याय १५


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 15 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 15 is in Sanskrit. Here in this Adhyay 15 the virtues of supreme self-i.e. Paramatma are described. Where Paramatma resides is also told.
पुरुषोत्तम योग अध्याय १५
अथ पंञ्चदशोऽध्यायः
श्रीभगवान उवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १ ॥
अधश्र्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा 
गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्र्च मूलान्यनुसन्ततानि 
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ २ ॥
न रुपमस्येह तथोपलभ्यते 
नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ।
अश्र्वत्थमेनं सुविरुढमूल-
मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ ३ ॥
ततः पदं तत्परिमार्गितव्यं-
यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये 
यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ ४ ॥
निर्मानमोहा जितसङ्गदोषा-
अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञै-
र्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ ५ ॥
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ६ ॥
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७ ॥
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥ ८ ॥
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ ९ ॥
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १० ॥
यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११ ॥
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १२ ॥
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १३ ॥
अहं वैश्र्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १४ ॥
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो-
मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्र्च सर्वैरहमेव वेद्यो-
वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५ ॥
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्र्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १६ ॥
उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ।
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्र्वरः ॥ १७ ॥
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८ ॥
यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १९ ॥
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्र्च भारत ॥ २० ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥     
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१) आदिपुरुष परमेश्र्वररुपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेवरुप मुख्य फांदी असलेल्या, ज्या संसाररुप अश्र्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद, ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररुप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे.
२) त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरुप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरुप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनिरुप फांद्या खाली व वर पसरलेल्या आहेत. तसेच मनुष्ययोनीत कर्मानुसार बांधणारी अहंता-ममता आणि वासनारुप मुळेही खाली आणि वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत.
3) या संसारवृक्षाचे स्वरुप जसे सांगितले आहे, तसे येथे विचारकाली आढळत नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारुपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररुपी अश्र्वत्थवृक्षाला बळकट वैराग्यरुप शस्त्राने कापून -
४) त्यानंतर परमपदरुप परमेश्र्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि त्या परमेश्र्वरापासून या प्राचीन संसारवृक्षाची प्रवृत्तिपरंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्र्वराचे मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे.
५) ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरुप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरुपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. 
६) ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरुन या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करु शकतो ना चंद्र, ना अग्नि, तेच माझे परमधाम आहे. 
७) या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत मनाला आणि पाचही इन्द्रियांना आकर्षित करतो. 
८) वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणार्‍या शरीरात जातो. 
९) हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. 
१०) शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहात असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही ( त्या आत्मस्वरुपालाही ) अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरुप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्त्वतः ओळखतात.
११) योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्यालाच प्रयत्नानेच तत्त्वतः जाणतात; परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करुनही या आत्मस्वरुपाला जाणत नाहीत. 
१२) सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे, असे तू जाण.
१३) आणि मीच पृथ्वीत शिरुन आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरुप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. 
१४) मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरुप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो.  
१५) मीच सर्व प्राण्यांच्या हृदयांत अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासून स्मृती, ज्ञान अणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे. 
१६) या विश्र्वांत नाशवान आणि अविनाशीही असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो.
१७) परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे. जो तिन्ही लोकांत प्रवेश करुन सर्वांचे धारण-पोषण करतो. याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्र्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो.
१८) कारण मी नाशवान जडवर्ग-क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे.
१९) हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्त्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्र्वरालाच भजतो. 
२०) हे निष्पाप अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे, याचे तत्त्वतः ज्ञान करुन घरतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.  मराठी अर्थ जयदयाल गोयन्दका यांच्या हिंदी टीकेचा अनुवाद आभार  व धन्यवाद गीता प्रेस.
Meaning in English
Adhyay 15 The way to The supreme person
Shri Bhagwan said
1) They speak of the immutable Ashvatttha tree with its root above and branches below, whose leaves are the Vedas; he who knows it is a knower of the Vedas.
2) Its branches, nurtured by the Gunas, spread below and above, its roots the sense-objects, and its rootlings are stretched below, producing actions in the world of men.
3-4) Its form as such is not experienced here, nor its end nor its beginning nor its continuity. Having served this deep rooted Ashvattha tree with the strong weapon of non-attachment, one should next seek that goal reaching which they do not return, saying, " I seek refuge in that pridordial Purusha from whom this eternal process has sprung."
5) Free from pride and delusion, over-coming the evil of attachment, ever devoted to spiritual pursuits, rid of desires and the dual throng named pleasure and pain, the wise go to that immutable goal.
6) The Sun does not illumine it, nor the moon nor the fire; that is my supreme state reaching which they do not return.
7) Verily, a part of myself, having become this eternal embodied soul, draws to this world of beings the senses with the mind as the sixth, which rest in Nature (Prakruti).
8) When the master (soul) acquires a body, he takes these ( the six referred to above ) from the one he leaves, even as the breeze carries odours from their seats, and attains ( the new body ).
9) Presiding over the ears, the eyes, the organs of touch, taste and smell, and also the mind, he enjoys the sense-objects.
10) The deluded do not see him departing ( from this body ) or residing ( in it ) or experiencing (objects), being associated with the senses; but they who have the eye of knowledge see him.
11) The yogis who strive see him seated in themselves, but those who are not self-controlled, being thoughtless, do not see him in spite of striving.
12) The light in the Sun which illumines the world and that in the moon and the fire--know that light to be Mine.
13) Entering the earth with My energy, I support the beings; and I nourish all the herbs, becoming the watery moon.
14) Residing in the bodies of beings as the digestive fire (vaishavanra), and united with Prana and Apana (breaths), I digest the four kinds of food.
15) I am seated in the heart of all beings; from Me are memory and knowledge as also their loss. I alone am to be known through all Vedas, I am the originator of the Vedantic tradition, and I am also the originator of the Vedantic tradition, and I am also the knower of the Vedas. 
16) There are two be‌ings (Purushas) in this world-- perishable and imperishable; the perishable one is all these creatures, and the immutable is called the imperishable.
17) Different from these is the supreme Being known as the supreme Self (Paramatman), the immutable Lord, who having entered the three worlds sustains them.
18) Since I am beyond the perishable and even excel the imperishable, therefore I am well known in this world and in the Vedas as the supreme Being (Purushottama).
19) He who, being thus undeluded, knows Me, the supreme Being, worships Me in all respects, O descendant of Bharata, and becomes all-knowing.

20) Thus this most secret doctrine has been expounded by Me, O sinless one. Knowing this, one becomes wise, and accomplished are all his duties, O descendant of Bharata. 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 15 
पुरुषोत्तम योग अध्याय १५



Custom Search

Friday, April 29, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12 श्रीमद् भगवत गीता अध्याय १२ वा


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12 is in Sanskrit. Here in this Adhyay 12 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, Which devotee is dear to him and what qualities are found in such devotees. We may have different ways of devotion explained in this Adhyay by God ShriKrishna.
श्रीमद् भगवत गीता अध्याय १२ वा
भक्तियोग
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १ ॥
श्रीभगवान उवाच 
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥
ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ ३ ॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । 
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । 
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ ९ ॥
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्पमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १० ॥
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११ ॥
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥ १२ ॥
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्र्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥  
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥ 
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियः ॥ २० ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥    
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥   
वसुदेवसुतदेवं कंसचाणुरमर्दनम् ।
देवकी परमानंदम् कृष्णं वन्दे जगत्गुरुं ॥ 
मराठी अर्थ 
अर्जुन म्हणाला
१) जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपणा सगुणरुप परमेश्र्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासनाकरतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत?
२) श्रीभगवान म्हणाले
माझ्या ठिकाणी मन एकाग्र करुन निरंतर माझ्या भजन-ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरुप परमेश्र्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अति उत्तम योगी वाटतात.
३-४) परंतु जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन-बुद्धीच्या पलीकडे असणार्‍या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरुप आणि नेहमी एकरुप असणार्‍या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणांत तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. 
५) सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणार्‍यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते.
६-७) परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करुन मज सगुणरुप परमेश्र्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात; हे अर्जुना त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरुप संसारसागरांतून उद्धार करतो.   
८) माझ्यातच मन ठेव . माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही.
९) जर तू माझ्यात मन निश्र्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे अर्जुना, अभ्यासरुप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर.
१०) जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशारीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही 'माझी प्राप्ती होणे ' ही सिद्धी तू मिळवशील. 
११) जर माझी प्राप्तिरुप योगाचा आश्रय करुन वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर.
१२) मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्र्वराच्या स्वरुपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोप परम शांती मिळते. 
१३-१४) जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, सुखांत व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणार्‍यालाही अभय देणारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे.   
१५) ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे.
१६) ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, नेहमी दक्ष, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे.
१७) जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे.
१८-१९) जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते, ज्याला    निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरुपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो.
२०) परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. 
अशारीतीने श्रीमद् भगवतगीतेमधिल श्रीकृष्ण-अर्जुन संवादांतील भक्तियोग नावाचा बारावा अध्याय संपूर्ण झाला.   
Meaning in English
The way of devotion
Arjun said
1) Between those devotees who worship you, being thus ever devoted and those worship the imperishable, the unmanifest, who are better versed in Yoga?
Bhagwan said
2) those who worship me fixing their mind on me, ever devoted, and endowed with supreme faith-them I regard as the best Yogins.
3-4) But they who worship the Imperishable, Indescribable, Unmanifest, All-pervading, Inconceivable, Changeless,Immovable and Eternal, controlling well their senses, even minded everywhere and devoted to the good of all beings, (also) attain Me alone.
5) The trouble of those whose minds are attached to the unmanifest is greater; for the way of the unmanifest is attained with difficulty by the embodied soul.
6-7) Those, however, who renouncing all actions in Me, and being attached to Me, worship Me with unswerving devotion through mediation--these people, who have fixed their mind on Me, I quickly redeem from this ocean of transmigratory existence beset with death. 
8) Fix your mind on me alone, let your intellect rest in Me, you will live in Me alone hereafter; there is no doubt (about it).
9) If, however, you are not able to fix the mind steadily on Me, then through the Yoga of practice seek to attain Me, O Dhananjaya.
10) If you are unable even to practise, then be solely devoted to rites for Me, even by doing rites for My sake, you will attain perfection.
11) If, however, you are unable to do even this, then taking refuge in Me and being self-controlled, renounce the fruit of all actions.
12) knowledge is superior to (mere) practice, meditation is superior to knowledge, superior to meditation is renunciation of the fruit of action, from renunciation results peace immediately.
13-14) Non-envious, friendly, and compassionate towards all being, free from ideas of possession and ego consciousness, sympathetic in pain and pleasure, forgiving, always contented, contemplative, self-controlled, of firm conviction with his mind and intellect dedicated to Me---such a devotee of Mine is dear to Me. 
15) From whom the world gets no trouble, and who gets no trouble from the world, who is free from elation, jealousy, fear, and anxiety---he is dear to Me.
16) Independent, Clean, dexterous, indifferent, untroubled, and discarding all endeavours--such a devotee of Mine is dear to Me.
17) He who neither rejoices nor dislikes nor grieves nor desires, who renounces good and evil, and who is devoted, is dear to Me. 
18-19) Alike to foe and friend, in honour and dishonour, in heat and cold, happiness and misery, free from attachment, alike in praise and censure, reticent, satisfied with anything, without a home, steady in mind---such a devoted person is dear to Me.
20) Those devotees who practise this nectar-like religion just taught faith, and with Me as their supreme goal, are extremely dear to Me.        
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 12 
श्रीमद् भगवत गीता अध्याय १२ वा


Custom Search

Saturday, April 23, 2016

Gurucharitrachi Aarati आरती श्रीगुरुचरित्राची


Gurucharitrachi Aarati 
Gurucharitrachi Aarati is in Sanskrit. It is sung after daily parayan of Gurucharitra is completed.
आरती श्रीगुरुचरित्राची
मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।
षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।
भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।
मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ 
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।
नरहरि भारति लीला ब्रह्मादिस्तुत्यं ।
कलिमलदाहक मंगलदायक  फलनित्यं ।
पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥ 
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
त्वद्रतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।
कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।
कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।
पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
अगाध श्रीगुरुकरुणं भूइच्छातरणं ।
ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।
भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।
नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।
शारदगंगाधरसुतमथितं नवनीतं ।
भाविकभक्तप्रियकर कृतलोककदतं ।
तद्रेतशेषं वांछित सखा हरिहरचित्तं ॥ ५ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
Gurucharitrachi Aarati 
आरती श्रीगुरुचरित्राची


Custom Search

Navanathanchi Aarati आरती नवनाथांची


Navanathanchi Aarati 
Navanathanchi Aarati is in Marathi. It is sung after daily Parayan of Shri Navanatha Bhaktisar is completed.
आरती नवनाथांची
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथाहो, स्वामी नवनाथा ।
भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव ॥ धृ ॥
कलियुगी अवतार नवनाथांचा । 
केलासे उद्धार भक्तजनांचा ।
दावीला मूळमार्ग शाबरी विद्येचा ।
आगळा महिमा न कळे स्वामी सिद्धांचा ॥ १ ॥
मच्छीपासूनि झाले स्वामी मच्छिंद्र ।
गोरक्ष जन्मले गोवर भस्मात ।
जालंदर उत्पत्ति यज्ञकुण्डात ।
कानिफ पैदास गजकर्णात ॥ २ ॥
जयाचे चरणापासूनी झाले चर्पटीनाथ ।
गहिनी गोपीचंद अडबंगनाथ ।
हरिणीने रक्षिले भर्तरीनाथ । 
पुढे चौर्‍यांशी सिद्धांचे गणित ॥ ३ ॥
कलीमध्ये नवनाथ प्रकटले ।
शाबरीविद्या देऊनि जग उद्धरिले ।
विद्येच्या प्रतापे सुरवर जिंकिले ।
नाथांच्या सेवेशी शरणागत आले ॥ ४ ॥
Navanathanchi Aarati 
आरती नवनाथांची

Custom Search

Friday, April 22, 2016

Shri Aanjaney Mangalashtakam


Shri Aanjaney Mangalashtakam 
Shri Aanjaney Mangalashtakam is in Sanskrit. It is praise of God Hanuman.
श्री आंजनेय मंगलाष्टकम्
गौरीशिवाय वराय अंजनीकेसरी सुतायच ।
अग्निपंचकजाताय आंजनेयाय मंगलम् ॥ १ ॥
वैशाखेमासे कृष्णायां दशम्यां मंदवासरे ।
पूर्वाभाद्रा प्रभूताय आंजनेयाय मंगलम् ॥ २ ॥
पंचाननाय भीमाय कालनेमिहरायच ।
कौंडिण्यगोत्र जाताय आंजनेयाय मंगलम् ॥ ३ ॥
सुवर्चलाकलत्राय चतुरभुजधरायच ।
उष्ट्रारुढाय वीराय आंजनेयाय मंगलम् ॥ ४ ॥   
दिव्य मंगलदेहाय पीतांबरधरायच ।
तप्तकांचन वर्णाय आंजनेयाय मंगलम् ॥ ५ ॥
करुणारस पूर्णाय फलपूप प्रियायच ।
माणिक्यहारकंठाय आंजनेयाय मंगलम् ॥ ६ ॥
भक्तरक्षणशीलाय जानकी शोक हारिणे ।
सृष्टिकारणभूताय आंजनेयाय मंगलम् ॥ ७ ॥
रंभावनविहाराय ताइभंदुपुरवासिने ।
सर्वलोकैकनाथाय आंजनेयाय मंगलम् ॥ ८ ॥ 
॥ इतिस्तुत्वा हनुमंतं नीलमेघोगतव्यधः ॥
Shri Aanjaney Mangalashtakam


Custom Search

PanchMukha Hanumat Kavacham पंचमुखहनुमत् कवचम्


PanchMukha Hanumat Kavacham 
PanchMukha Hanumat Kavacham is in Sanskrit. It is from Sudarshan Sanhita. It is told God Ram and Goddess Sita.
पञ्चमुखहनुमत्कवचम् 
श्रीगणेशाय नमः ॥
ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमत्कवचमन्त्रस्य । ब्रह्मा ऋषिः । गायत्री छन्दः ।
पञ्चमुखविराट् हनुमान् देवता । हृीं बीजं । श्रीं शक्तिः । क्रौं कीलकम् ।
क्रूं कवचम् । क्रैं अस्त्राय फट् । इति दिग्बन्धः ॥
श्रीगरुड उवाच ।
अथ ध्यानं प्रवक्ष्यामि श्रृणु सर्वांगसुंदरी । 
यत्कृतम् देवदेवेन ध्यानं हनुमतः प्रियम्  ॥ १ ॥
पञ्चवक्त्रं महाभीमं त्रिपय्चनयनैर्युतम् ।
बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम् ॥ २ ॥
पूर्वं तु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् ।
दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम् ॥ ३ ॥
अस्येव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम् ।
अत्युग्रतेजोवपुपं भीषणं भयनाशनम् ॥ ४ ॥
पश्र्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुंड महाबलम् ।
सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम् ॥ ५ ॥
उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दीप्तं नभोपमम् ।
पातालसिंहसवेताल ज्वररोगादिकृन्तनम् ॥ ६ ॥
ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम् ।
येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यं महासुरम् ॥ ७ ॥
जघान शरणं तत्स्यात्सर्वशत्रुहरं परम् ।
ध्यात्वा पञ्चमुखं रुद्रं हनूमन्तं दयानिधिम् ॥ ८ ॥
खङ्गं त्रिशूलं खट्वाङ्गं पाशमङ्कुशपर्वतम् ।
मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुम् ॥ ९ ॥
भिन्दिपालं ज्ञानमुद्रां दशभिर्मुनिपुङ्वम् । 
एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम् ॥ १० ॥
प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरणभूषितम् ।
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ॥ ११ ॥
पञ्चास्यमच्युततमेकविचित्रवर्णवक्त्रं 
शशाङ्कशिखरं कपिराजवर्यम् ।
पीताम्बरादिमुकुटैरुपशोभिताङ्गं    
पिङ्गाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि ॥ १२ ॥
मर्कटेशं महोत्साहं सर्वशत्रुहरं परम् ।
शत्रुं संहर मां रक्ष श्रीमन्नापदमुद्धर ॥ १३ ॥ 
ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले ।
यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुञ्चति मुञ्चति वामलता ॥ १४ ॥
ॐ हरिमर्कटाय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय  स्वाहा ।
ॐ नमो भगवते पञ्चवदनाय पश्र्चिममुखाय गरुडाननाय सकलविपहराय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पञ्चवदनायोत्तरमुखायादिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा ।
ॐ नमो भगवते पञ्चवदनायोर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशंकराय स्वाहा ।
ॐ अस्य श्रीपञ्चमुखहनुमन्मन्त्रस्य । श्रीरामचंद्र ऋषिः । अनुष्टुप् छन्दः ।
पञ्चमुखवीरहनुमान् देवता । हनुमानिति बीजम् । वायुपुत्र इति शक्तिः ।
अञ्जनीसुत इति कीलकम् । श्रीरामदूतहनुमत्प्रसादसिद्धर्थे जपे विनियोगः ।
इति ऋष्यादिकं विन्यसेत् । 
ॐ अञ्जनीसुताय अङ्गुष्ठाभ्यां नमः । ॐ रुद्रमूर्तये तर्जनीभ्यां नमः ।
ॐ वायुपुत्राय मध्यमाभ्यां नमः । ॐ अग्निगर्भाय अनामिकाभ्यां नमः ।
ॐ रामदूताय कनिष्ठिकाभ्यां नमः । ॐ पञ्चमुखहनुमते करतलकरपृष्ठाभ्यां नमः ।
इति करन्यासः ।
ॐ अञ्जनीसुताय हृदयाय नमः । ॐ रुद्रमूर्तये शिरसे स्वाहा ।
ॐ वायुपुत्राय शिखायै वषट् । ॐ अग्निगर्भाय कवचाय हुम् ।
ॐ रामदूताय नेत्रत्रयाय वौषट् । ॐ पञ्चमुखहनुमते अस्त्राय फट् ।
पञ्चमुखहनुमते स्वाहा । इति दिग्बन्धः ।
अथ ध्यानम् ।
वन्दे वानरनारसिंहखगराट्क्रोडाश्र्ववक्त्रान्वितं 
दिव्यालङ्करणं त्रिपञ्चनयनं देदीप्यमानं रुचा ।
हस्ताब्जैरसिखेटपुस्तकसुधा कुम्भाङ्कुशाद्रिं हलं 
खट्वाङ्गं फणिभूरुहं दशभुजं सर्वारिवीरापहम् ॥ 
इति ध्यानम् ॥
अथ मन्त्रः ।
ॐ श्रीरामदूतायाञ्जनेयाय वायुपुत्राय महाबलपराक्रमाय सीतादुःखनिवारणाय
लङ्कादहनकारणाय महाबलप्रचण्डाय फाल्गुनसखाय कोलाहलसकलब्रह्माण्डविष्वरुपाय सप्तसमुद्रनिर्लङ्नाय 
पिङ्गलनयनायामितविक्रमाय सूर्यबिम्बफलसेवनाय दुष्टनिवारणाय 
दृष्टिनिरालंकृताय सञ्जीविनीसञ्जिविताङ्गदलक्ष्मणमहाकपिसैन्यप्राणदाय 
दशकण्ठविध्वंसनाय रामेष्टाय महाफाल्गुनसखाय सीतासहितरामवरप्रदाय
षट्प्रयोगागमपञ्चमुखवीरहनुमन्मन्त्रजपे विनियोगः ।
ॐ हरिमर्कटमर्कटाय बंबंबंबंबं वौषट् स्वाहा ।       
ॐ हरिमर्कटमर्कटाय फंफंफंफंफं फट् स्वाहा ।
ॐ हरिमर्कटमर्कटाय खेंखेंखेंखेंखें मारणाय स्वाहा ।  
ॐ हरिमर्कटमर्कटाय लुंलुंलुंलुंलुं आकर्षितसकलसम्पत्कराय स्वाहा ।
ॐ हरिमर्कटमर्कटाय धंधंधंधंधं शत्रुस्तम्भनाय स्वाहा ।    
ॐ टंटंटंटंटं कूर्ममूर्तये पञ्चमुखवीरहनुमते परयन्त्रपरतन्त्रोच्चाटन स्वाहा ।   
ॐ कंखंगंघंङं चंछंजंझंञं टंठंडंढंणं तंथंदंधंनं पंफंबंभंमं यंरंलंवं शंषंसंहं ळंक्षं स्वाहा ।
इति दिग्बन्धः ।
ॐ पूर्वकपिमुखाय पञ्चमुखहनुमते टंटंटंटंटं सकलशत्रुसंहरणाय स्वाहा ।
ॐ दक्षिणमुखाय पञ्चमुखहनुमते करालवदनाय नरसिंहाय 
ॐ हृांहृींहृूहृैंहृौंहृः  सकलभूतप्रेतदमनाय स्वाहा ।
ॐ पश्र्चिममुखाय गरुडाननाय पञ्चमुखहनुमते मंमंमंमंमं सकलविषहराय स्वाहा ।
ॐ उत्तरमुखायादिवराहाय लंलंलंलंलं नृसिंहाय नीलकण्ठमूर्तये पञ्चमुखहनुमते स्वाहा ।
ॐ ऊर्ध्वमुखाय हयग्रीवाय रुंरुंरुंरुंरुं रुद्रमूर्तये सकलप्रयोजननिर्वाहकाय स्वाहा ।
ॐ अञ्जनीसुताय वायुपुत्राय महाबलाय सीताशोकनिवारणाय श्रीरामचन्द्रकृपापादुकाय 
महावीर्यप्रमथनाय ब्रह्माण्डनाथाय कामदाय पञ्चमुखवीरहनुमते स्वाहा ।
भूतप्रेतपिशाचब्रह्मराक्षसशाकिनीडाकिन्यन्तरिक्षग्रहपरयन्त्रपरतन्त्रोच्चाटनाय स्वाहा ।
सकलप्रयोजननिर्वाहकाय पञ्चमुखवीरहनुमते श्रीरामचन्द्रवरप्रसादाय जंजंजंजंजं स्वाहा ।
इदं कवचं पठित्वा तु महाकवचं पठेन्नरः ।
एकवारं जपेत्स्तोत्रं सर्वशत्रुनिवारणम् ॥ १५ ॥
द्विवारं तु पठेन्नित्यं पुत्रपौत्रप्रवर्धनम् ।
त्रिवारं च पठेन्नित्यं सर्वसंपत्करं शुभं ॥ १६ ॥
चतुर्वारं पठेन्नित्यं सर्वरोगनिवारणम् ।
पञ्चवारं पठेन्नित्यं सर्वलोकवशंङ्करम् ॥ १७ ॥
षड्वारं च पठेन्नित्यं सर्वदेववशङ्करम् ।
सप्तवारं पठेन्नित्यं सर्वसौभाग्यदायकम् ॥ १८ ॥
अष्टवारं पठेन्नित्यमिष्टकामार्थसिद्धिदम् ।
नववारं पठेन्नित्यं राजभोगमवाप्नुयात् ॥ १९ ॥
दशवारं पठेन्नित्यं त्रैलोक्यज्ञानदर्शनम् ।
रुद्रावृत्तिं पठेन्नित्यं सर्वसिद्धिर्भवेद्ध्रुवम् ॥ २० ॥
निर्बलो रोगयुक्तश्र्च महाव्याध्यादिपीडितः ।
कवचस्मरणेनैव महाबलमवाप्नुयात् ॥ २१ ॥
॥ इति सुदर्शनसंहितायां श्रीरामचन्द्रसीताप्रोक्तं श्रीपञ्चमुखहनुमत्कवचं संपूर्णम् ॥ 
PanchMukha Hanumat Kavacham पंचमुखहनुमत् कवचम्


Custom Search

Wednesday, April 20, 2016

Shri RamGeeta श्रीरामगीता


Shri RamGeeta
Shri RamGeeta is in Sanskrit. It is from Adhyatma Ramayan. It was originally told to Laxman by God Ram. Then it came into light when God Shiva told it to Goddess Parvati.
श्रीरामगीता 
श्रीमहादेव उवाच ।
ततो जगन्मङ्गलमंगलात्मना 
विधाय रामायणकीर्तिमुत्तमाम् ।
चचार पूर्वाचरितं रघूत्तमो
राजर्षिवर्यैरभिसेवितं यथा ॥ १ ॥
सौमित्रिणा पृष्ट उदारबुद्धिना 
रामः कथाः प्राह पुरातनीः शुभाः ।
राज्ञः प्रमत्तस्य नृगस्य शापतो 
द्विजस्य तिर्यक्त्वमथाह राघवः ॥ २ ॥
कदाचिदेकान्त उपस्थितं प्रभुं 
रामं रमालालितपादपङ्कजम् ।
सौमित्रिरासादितशुद्धभावनः 
प्रणम्य भक्त्या विनयान्वितोऽब्रवीत् ॥ ३ ॥
त्वं शुद्धबोधोऽसि हि सर्वदेहिनाम् 
आत्मऽस्यधीशोऽसि निराकृतिः स्वयम् ।
प्रतीयसे ज्ञानदृशां महामते 
पादाब्जभृङ्गहितसंगसंगिनाम् ॥ ४ ॥
अहं प्रपन्नोऽस्मि पदाम्बुजं प्रभो 
भवापवर्गं तव योगिभावितम् ।
यथांजसा ज्ञानमपारवारिधिं 
सुखं चरिष्यामि तथानुशाधि माम् ॥ ५ ॥
श्रुत्वाऽथ सौमित्रिवचोऽखिलं तदा 
प्राह प्रपन्नार्तिहरः प्रसन्नधीः ।
विज्ञानमज्ञानतमोपशान्तये
श्रुतिप्रपन्नं क्षितिपालभूषणः ॥ ६ ॥
आदौ स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः 
कृत्वा समासादितशुद्धमानसः ।
समाप्त तत्पूर्वमुपात्तसाधनः 
समाश्रयेत्सद् गुरुमात्मलब्धये ॥ ७ ॥
क्रिया शरीरोद्भवहेतुरादृता  
प्रियाप्रियौ तौ भवतः सुरागिणः ।
धर्मेतरौ तत्र पुनः शरीरकं 
पुनः क्रिया चक्रवदीर्यते भवः ॥ ८ ॥
अज्ञानमेवास्य हि मूलकारणं 
तद्धानमेवात्र विधौ विधीयते ।
विद्यैव तन्नाशविधौ पटीयसी 
न कर्म तज्जं सविरोधमीरितम् ॥ ९ ॥
नाज्ञानहानिर्न च रागसंक्षयो
भवेत्ततः कर्म सदोषमुद्भवेत् ।
ततः पुनः संसृतिरप्यवारिता 
तस्माद्बुधो ज्ञानविचारवान्भवेत् ॥ १० ॥
ननु क्रिया वेदमुखेन चोदिता 
यथैव विद्या पुरुषार्थसाधनम् ।
कर्तव्यता प्राणभृतः प्रचोदिता 
विद्यासहायत्वमुपैति सा पुनः ॥ ११ ॥
कर्माकृतौ दोषमपि श्रुतिर्जगौ 
तस्मात्सदा कार्यमिदं मुमुक्षुणा ।
ननु स्वतन्त्रा ध्रुवकार्यकारिणी 
विद्या न किंचिन्मनसाऽप्यपेक्षते ॥ १२ ॥
न सत्यकार्योऽपि हि यद्वदध्वरः 
प्रकाङ्क्षते ऽन्यानपि कारकादिकान् ।
तथैव विद्या विधितः प्रकाशितैः 
विशिष्यते कर्मभिरेव मुक्तये ॥ १३ ॥
केचिद्वदन्तीति वितर्कवादिनः 
तदप्यसद्दृष्टविरोधकारणात् ।
देहाभिमानादभिवर्धते क्रिया 
विद्या गताहङ्कृतितः प्रसिद्ध्यति ॥ १४ ॥
विशुद्धविज्ञानविरोचनांचिता 
विद्याऽत्मवृत्तिश्चरमेति भण्यते ।
उदेति कर्माखिलकारकादिभिः 
निहन्ति विद्याऽखिलकारकादिकम् ॥ १५ ॥
तस्मात्त्यजेत्कार्यमशेषतः सुधीः 
विद्याविरोधान्न समुच्चयो भवेत् ।
आत्मानुसंधानपरायणः सदा 
निवृत्तसर्वेन्द्रियवृत्तिगोचरः ॥ १६ ॥
यावच्छरीरादिषु माययाऽऽत्मधीः 
तावद्विधेयो विधिवादकर्मणाम् ।
नेतीति वाक्यैरखिलं निषिध्य तत् 
ज्ञात्वा परात्मानमथ त्यजेत्क्रियाः ॥ १७ ॥
यदा परात्मात्मविभेदभेदकं 
विज्ञानमात्मन्यवभाति भास्वरम् ।
तदैव माया प्रविलीयतेंजसा 
सकारका कारणमात्मसंसृतेः ॥ १८ ॥
श्रुतिप्रमाणाभिविनाशिता च सा 
कथं भविष्यत्यपि कार्यकारिणी ।
विज्ञानमात्रादमलाद्वितीयतः 
तस्मादविद्या न पुनर्भविष्यति ॥ १९ ॥
यदि स्म नष्टा न पुनः प्रसूयते 
कर्ताऽहमस्येति मतिः कथं भवेत् ।
तस्मात्स्वतन्त्रा न किमप्यपेक्षते 
विद्या विमोक्षाय विभाति केवला ॥ २० ॥
सा तैत्तिरीयश्रुतिराह सादरं 
न्यासं प्रशस्ताखिलकर्मणां स्फुटम् ।
एतावदित्याह च वाजिनां श्रुतिः 
ज्ञानं विमोक्षाय न कर्म साधनम् ॥ २१ ॥
विद्यासमत्वेन तु दर्शितस्त्वया        
क्रतुर्न दृष्टान्त उदाहृतः समः ।
फलैः पृथक्त्वाद्वहुकारकैः क्रतुः 
संसाध्यते ज्ञानमतो विपर्ययम् ॥ २२ ॥ 
सप्रत्यवायो ह्यहमित्यनात्मधीरः 
अज्ञनप्रसिद्धा नतु तत्त्वदर्शिनः ।
तस्माद्बुधैस्त्याज्यमपि क्रियात्मभिः 
विधानतः कर्म विधिप्रकाशितम् ॥ २३ ॥
श्रद्धान्वितस्तत्त्वमसीति वाक्यतो 
गुरोः प्रसादादपि शुद्धमानसः ।
विज्ञाय चैकात्म्यमथात्मजीवयोः 
सुखी भवेन्मेरुरिवाप्रकम्पनः ॥ २४ ॥
आदौ पदार्थावगतिर्हि कारणं 
वाक्यार्थविज्ञानविधौ विधानतः ।
तत्त्वंपदार्थो परमात्मजीवका-
वसीति चैकात्म्यमथानयोर्भवेत् ॥ २५ ॥
प्रत्यक्परोक्षादिविरोधमात्मनो-
र्विहाय संगृह्य तयोश्चिदात्मताम् ।
संशोधितां लक्षणया च लक्षितां
ज्ञात्वा स्वमात्मानमथाद्वयो भवेत् ॥ २६ ॥
एकात्मकत्वाज्जहती न संभवे-
त्तथाऽजहल्लक्षणता विरोधतः ।
सोऽयंपदार्थाविव भागलक्षणा 
युज्येत तत्त्वंपदयोरदोषतः ॥ २७ ॥
रसादिपंचिकृतभूतसंभवं 
भोगालयं दुःखसुखादिकर्मणाम् ।
शरीरमाद्यन्तवदादिकमजं 
मायामयं स्थूलमुपाधिमात्मनः ॥ २८ ॥
सूक्ष्मं मनोबुद्धिदशेन्द्रियैर्युतं
प्राणैरपंचिकृतभूतसंभवम् ।
भोक्तुः सुखादेरनुसाधनं भवेत् 
शरीरमन्यद्विदुरात्मनो बुधाः ॥ २९ ॥
अनाद्यनिर्वाच्यमपीह कारणं 
माया प्रधानं तु परं शरीरकम् ।
उपाधिभेदात्तु यतः पृथक् स्थितं 
स्वात्मानमा मन्यवधारयेत्क्रमात् ॥ ३० ॥
कोशेष्वयं तेषु तु तत्तदाकृतिः
विभाति संगात्स्फटिकोपलो यथा ।
असंगरुपोऽयमजो यतोऽद्वयो 
विज्ञायतेऽस्मिन्परितो विचारिते ॥ ३१ ॥
बुद्धेस्त्रिधा वृत्तिरपीह दृश्यते 
स्वप्नादिभेदेन गुणत्रयात्मनः ।
अन्योऽन्यतोऽस्मिन्व्यभिचारतो मृषा ।
नित्ये परे ब्रह्मणि केवले शिवे ॥ ३२  ॥
देहेन्द्रियप्राणमनष्चिदात्मनां 
संघादजस्त्रं परिवर्तते धियः ।
वृत्तिस्तमोमूलतयाऽज्ञलक्षणा 
यावद्भवेत्तावदसौ भवोद्भवः ॥ ३३ ॥
नेतिप्रमाणेन निराकृताखिलो 
हृदा समास्वादितचिद्धनामृतः ।
त्यजेदशेषं जगदात्तसद्रसं 
पीत्वा यथाऽम्भः प्रजहाति तत्फलम् ॥ ३४ ॥
कदाचिदात्मा न मृतो न जायते 
न क्षीयते नापि विवर्धतेऽनवः ।
निरस्तसर्वातिशयः सुखात्मकः 
स्वयंप्रभः सर्वगतोऽयमद्वयः ॥ ३५ ॥
एवंविधे ज्ञानमये सुखात्मके 
कथं भवो दुःखमयः प्रतीयते ।
अज्ञनतोऽध्यासवशात्प्रकाशते 
ज्ञाने विलीयेत विरोधतः क्षणात् ॥ ३६ ॥
यदन्यदन्यत्र विभाव्यतेभ्रमा-
दध्यासमित्याहुरमुं विपश्र्चितः ।
असर्पभूतेऽहिविभावनं यथा 
रज्ज्वादिके तद्वदपीश्वरे जगत् ॥ ३७ ॥
विकल्पमायारहिते चिदात्मकेऽ-
हङ्कार एष प्रथमः प्रकल्पितः ।
अध्यास एवात्मनि सर्वकारणे 
निरामये ब्रह्मणि केवले परे ॥ ३८ ॥
इच्छादिरागादिसुखादिधर्मिकाः 
सदा धियः संसृतिहेतवः परे ।
यस्मात्प्रसुप्तौ तदभावतः परः 
सुखस्वरुपेण विभाव्यते हि नः ॥ ३९ ॥
अमाद्यविद्योद्भवबुद्धिबिम्बितो 
जीवः प्रकाशोऽयमितीर्यते चितः ।
आत्मा धियः साक्षितया पृथक् स्थितो 
बुद्ध्याऽपरिच्छिन्नपरः स एव हि ॥ ४० ॥
चिद्बिम्बसाक्षात्मधियां प्रसगतः 
त्वेकत्रवासादनलाक्तलोहवत् ।
अन्योन्यमध्यासवशात्प्रतीयते 
जडाजडत्वं च चिदात्मचेतसोः ॥ ४१ ॥      
गुरोः सकाशादपि वेदवाक्यतः
संजातविद्यानुभवो निरीक्ष्य तम् ।
स्वात्मानमात्मस्थमुपाधिवर्जितं 
त्यजेदशेषं जडमात्मगोचरम् ॥ ४२ ॥
प्रकाशरुपोऽहमजोऽहमद्वयोऽ-
सकृद्विभातोऽहमतीव निर्मलः ।
विशुद्धविज्ञानघनो निरामयः
संपूर्ण आनन्दमयोऽहमक्रियः ॥ ४३ ॥
सदैव मुक्तोऽहमचिंत्यशक्तिमान् 
अतीन्द्रियज्ञानमविक्रियात्मकः ।
अनन्तपारोऽहमहर्निशं बुद्धैः
विभावितोऽहं हृदि वेदवादिभिः ॥ ४४ ॥
एवं सदात्मानमखण्डितात्मना
विचारमाणस्य विशुद्धभावना ।
हन्यादविद्यामचिरेण कारकै 
रसायनं यद्वदुपासितं रुजः ॥ ४५ ॥
विविक्त आसीन उपारतेन्द्रियो
विनिर्जितात्मा विमलान्तराशयः ।
विभावयेदेकमनन्यसाधनो 
विज्ञानदृक्केवल आत्मसंस्थितः ॥ ४६ ॥
विश्वं यदेतत्परमात्मदर्शनं 
विलापयेदात्मनि सर्वकारणे ।
पूर्णश्चिदानन्दमयोऽवतिष्ठते 
न वेद बाह्यं न च किंचिदान्तरम् ॥ ४७ ॥
पूर्वं समाधेरखिलं विचिन्तयेत्
ओङ्कारमात्रं सचराचरं जगत् ।
तदेव वाच्यं प्रणवो हि वाचको 
विभाव्यतेऽज्ञानवशान्न बोधतः ॥ ४८ ॥
अकारसंज्ञः पुरुषो हि विश्वको
ह्युकारकस्तैजस ईर्यते क्रमात् ।
प्राज्ञो मकारः परिपठ्यतेऽखिलैः
समाधिपूर्वं न तु तत्त्वतो भवेत् ॥ ४९ ॥  
विश्वं त्वकारं पुरुषं विलापयेत्
उकारमध्ये बहुधा व्यवस्थितम् ।
ततो मकारे प्रविलाप्य तैजसं 
द्वितीयवर्णं प्रणवस्य चान्तिमे ॥ ५० ॥
मकारमप्यात्मनि चिद्धने परे
विलापयेत्प्राज्ञमपीह कारणम् ।
सोऽहं परं ब्रह्म सदा विमुक्तिमत् 
विज्ञानदृङ मुक्त उपाधितोऽमलः ॥ ५१ ॥
एवं सदा जातपरात्मभावनः 
स्वानन्दतुष्टः परिविस्मृताखिलः ।
आस्ते स नित्यात्मसुखप्रकाशकः 
साक्षाद्विमुक्तोऽचलवारिसिंधुवत् ॥ ५२ ॥
एवं सदाऽभ्यस्तसमाधियोगिनो 
निवृत्तसर्वेन्द्रियगोचरस्य हि ।
विनिर्जिताशेषरिपोरहं सदा 
दृश्यो भवेयं जितषड्गुणात्मनः ॥ ५३ ॥
ध्यात्वैवमात्मानमहर्निशं मुनिः
तिष्ठेत्सदा मुक्तसमस्तबन्धनः ।
प्रारब्धमश्नन्नभिमानवर्जितो
मय्येव साक्षात्प्रविलीयते ततः ॥ ५४ ॥
आदौ च मध्ये च तथैव चान्ततो 
भवं विदित्वा भयशोककारणम् ।
हित्वा समस्तं विधिवादचोदितं
भजेत्स्वमात्मनमथाखिलात्मनाम् ॥ ५५ ॥
आत्मन्यभेदेन विभावयन्निदं
भवत्यभेदेन मयात्मना तदा ।
यथा जलं वारिनिधौ यथा पयः 
क्षीरे वियद्व्योम्न्यनिले यथानिलः ॥ ५६ ॥
इत्थं यदीक्षेत हि लोकसंस्थितो
जगन्मृषैवेति विभावयन्मुनिः 
निराकृतत्वाच्छ्रुतियुक्तिमानतो 
यथेन्दुभेदो दिशि दिग्भ्रमादयः ॥ ५७ ॥
यावन्न पश्येदखिलं मदात्मकं 
तावन्मदाराधनतत्परो भवेत् ॥
श्रद्धालुरत्युर्जितभक्तिलक्षणो
यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८ ॥
रहस्यमेतच्छ्रुतिसारसंग्रहं
मया विनिश्चित्य तवोदितं प्रिय ।
यस्त्वेतदालोचयतीह बुद्धिमान् 
स मुच्यते पातकराशिभिः क्षणात् ॥ ५९ ॥
भ्रातर्यदीदं परिदृश्यते जगन् 
मायैव सर्वं परिहृत्य चेतसा ।
मद्भावनाभावितशुद्धमानसः 
सुखी भवानन्दमयो निरामयः ॥ ६० ॥
यः सेवते मामगुणं गुणात्परं
हृदा कदा वा यदि वा गुणात्मकम् ।
सोहं स्वपादांचितरेणुभिः स्पृशन्
पुनाति लोकत्रितय यथा रविः ॥ ६१ ॥
विज्ञानमेतदखिलं श्रुतिसारमेकं 
वेदान्तवेद्यचरणेन मयैव गीतम् ।
यः श्रद्धया परिपठेद्गुरु भक्तियुक्तो 
मद्रुपमेति यदि मद्वचनेषु भक्तिः ॥ ६२ ॥
॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्र्वरसंवादे 
उत्तरकाण्डे श्रीरामगीतानाम पंचमः सर्गः ॥  
श्रीरामगीतेचा मराठी अर्थ 
१) श्रीमहादेव म्हणाले," हे पार्वती ! रघूत्तम श्रीराम म्हणजे जगतात जे काही मंगलरुप, कल्याणरुप आहे, त्या सर्वांना मंगलत्व देणारी प्रत्यक्ष ब्रह्मानंदमूर्तीच आहे. अशा या श्रीरामाने आपल्या चारित्र्याच्याआधारावर अनेक रामायणे होतील अशी उत्तम कीर्ती संपादन केली.
सीतात्यागानंतर तो श्रीराम आपल्या पूर्वजांनी व इतर राजर्षींनी आदरपूर्वकस्वीकारलेल्या आचारांच्या अनुरोधाने वागत असे.
२) श्रीलक्ष्मणाने विचारल्यावर प्राचीनकाळी घडलेल्या कित्येक पुण्यकथा उदार मनाचा श्रीराम त्याला सांगत असे. एके वेळी नकळत अपराध घडून शाप पावलेल्या नृग राजाला क्षुद्र प्राण्याचा सरड्याचा जन्म कसा प्राप्त झाला,ती कथा श्रीरामाने लक्ष्मणाला सांगीतली. 
३) फार प्राचीनकाळी नृग नावाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. तो नेहमीब्राह्मणांना गायी दान करीत असे. एका प्रसंगी त्याच्या गायींच्या कळपांत एका ब्राह्मणाची गाय चुकुन ही गोष्ट राजाला माहीत नसल्याने इतर गायींबरोबर हीहिगाय एका ब्राह्मणाला दान दिली गेली. पुढे ज्या ब्राह्मणाची ती गाय होती, त्याने रागाच्या भरांत राजाला तुला सरड्याचा जन्म येईल असा शाप दिला. न कळतघडलेल्या अपराधाचीही कशी शिक्षा होते, ते यावरुन समजते. 
एकदा श्रीलक्ष्मी एकांतात प्रभु रामचंद्रांची पदसेवा करीत असता, लक्ष्मण तेथे आला. त्याने भक्तिभावाने श्रीरामानां नमस्कार केला. जिज्ञासु भावाने त्याने नम्रतापूर्वक
त्यांना विचारले.
४) हे महामते रामा तू निर्मल ज्ञानस्वरुप आहेस. तू सर्वांचा अंतर्यामी आत्मा आहेस. तू स्वतः निराकार असूनही सर्वांचा नियंता आहेस. ज्ञानाच्या दिव्यादृष्टीलाच तू प्रतीत होणारा आहेस. कमलाच्या ठायी रुंजी घालणार्‍या भ्रमराप्रमाणे ज्यांची अंतःकरणे तुझ्या
चरणी आसक्त होतात, त्यांनाच ही दिव्य दृष्टी प्राप्त होते. 
५) प्रभो ! संसाराची निवृत्ती करणारे, योगिजनांनी ध्याइलेले, असे जे तुझे पदकमल आहेत, त्यांना मी शरण आलो आहे. ज्यामुळे अज्ञानरुप समुद्र मी सुखाने व लवकर तरुन जाईन, असा उपदेश मला कर.
६) श्रीरामाचे ब्रीद म्हणजे शरणागतांची दुःखे हरण करणे, हे असल्याने लक्ष्मणाचे भाषण ऐकून श्रीरामांना परम संतोष झाला. त्यावेळी सर्व लोकांच्या अज्ञानतमाचा नाश जेणेकरुन होईल असे वेदांनाही संमत जे आत्म तत्वज्ञान ते त्याने लक्ष्मणाला सांगीतले.
७) श्रीराम म्हणाला, " प्रथमतः मनुष्यानेस्ववर्णाश्रमानुसार नित्यनैमित्तिक कर्मे करावी. त्यामुळे अंतःकरण शुद्धी होईल. पुढे त्या अंतःकरण शुद्धीमुळे शमदमादि साधने प्राप्तझाली की कर्माचरण सोडून द्यावे व आत्मज्ञानासाठी सद्गुरुंचा आश्रय घ्यावा. 
८) पूर्वजन्मी प्राण्याने आदरपूर्वक केलेली कर्मे हेच या शरीराच्या जन्माला कारण असते. या जन्मांतही तो विषयामवर प्रेम करु लागला म्हणजे त्याच्याकडून धर्म व अधर्म घडतात. ते त्याला सुखदुःखजनक होतात. पुढे ते कर्मच मूळ होऊन प्राण्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्या जन्मांतही तो पुन्हा कर्म करतो. अशाप्रकारे
कर्मापासून जन्म व जन्मापासून कर्म, असे संसारचक्र सारखे चालत असते. असे म्हणतात. 
९) या संसाराला मूळ कारण म्हणजे अज्ञानच होय आणि ते दूर करणे हे प्राण्याचे अवश्य कर्तव्य होय. अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ म्हणजे एक ज्ञानच-आत्मतत्त्वज्ञान
आहे.अज्ञानोत्पन्न कर्मापासून त्याच्या अज्ञानाचा नाश होणे शक्य नाही; कारंण जे सविरोधक असते तेच नाशक होते , असे म्हटले आहे. 
१०) कर्माच्या योगे अज्ञानाचाही नाश होत नाही आणि विषयासक्तीही लोप पावत नाही.
त्यापासून नवे कर्म मात्र उत्पन्न होते व ते सदोष असते. त्यापासून पुन्हा संसार मागे लागतो. त्या संसारास टाळता येणे शक्य नाही. म्हणून सुज्ञ मनुष्याने सदैव आत्मज्ञानविचार करावा.
११) वेदाने आपल्या मुखाने ज्ञान हेजसे पुरुषार्थाचे साधन म्हणून सांगितले आहे, तसेच कर्में -नित्यनैमित्तिक कर्मे- प्राण्याने अवश्य केली पाहिजेत, असेही सांगितले आहे. कर्म हे ज्ञानास पुष्टी करणारे आहे. 
१२) कर्म न केले असता दोष लागतो, असेहि श्रुतीने सांगितले आहे. म्हणून मुमुक्षुने कर्म अवश्य केले पाहिजे. (या आक्षेपावर असे म्हणणे आहे की, ) ज्ञान हेच स्वतंत्रपणाने निश्र्चित कार्य करणारे - मोक्ष पावविणारे आहे. ते कोणाचे साह्य घेण्याचे मनातही आणीत नाही. 
१३) ( यावर ते आक्षेपक असे म्हणतात की, ) " असे नाही. यज्ञाचे फल सत्यपणे मिळावयाचे असले तरीही त्याला सिद्धी करता इतर अंगांची-साधनांची -अपेक्षा करावी लागते. त्याचप्रमाणे ज्ञानास शास्त्रविहित कर्माची जोड मिळेल तरच ते ज्ञान मोक्ष देण्यास समर्थ होईल." 
१४) कित्येक वितर्कवाद्यांचे असे जे म्हणणे आहे, तेही सत्यास सोडून आहे, कारण कर्म आणि ज्ञान ह्यांचा उघड उघड विरोध आहे. देहाभिमान ठेविल्याने प्राण्याच्या ठिकाणी क्रिया वाढत जाईल. तो देहाभिमान जाईल, तेव्हांच त्याला ज्ञान प्राप्त होईल.
१५) परम निर्मल आत्मज्ञान करुन देणार्‍या वेदान्तवाक्यांच्या आलोचनाने जी शेवटी अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती होते, तिलाच विद्या-तत्त्वज्ञान असे विद्वान लोक म्हणतात. सकल कारकांच्या -अंगाच्या योगे योगे कर्म उदयाला येते. उलट ज्ञान सर्व कारकांचा कर्तृत्वादि बुद्धीचा नाश करते.                  
१६) म्हणूनच मुमुक्षु पुरुषाने कर्माचा पूर्णपणे त्याग करावा. कारण कर्माचा ज्ञानाशी विरोध आहे. आणि म्हणून (कर्म आणि ज्ञान) या दोघांचा समुच्चय एकत्र राहणे शक्य नाही. याकरिता सर्व इंद्रियांच्या वृतीचे विषय नित्य सोडून द्यावे आणि आत्मानुसंधान परायण होऊन राहावे. 
१७) जोपर्यंत प्राणी शरीरादि (जड) वस्तुंवर अज्ञानाने अहंभाव मी म्हणजे शरीर ही बुद्धी ठेवतो, तोपर्यंत वेदांतील कर्मबोधक विधी त्याला पाळावे लागतात. परंतु नेति नेति हे असे नव्हे, ह्या वचनांनी सर्व जगत् मिथ्या आहे, असे पक्के समजून आले आणि परमात्मा त्या जगाहून वेगळा, अर्थांत सत्य आहे, हे ज्ञान झाले म्हणजे सर्व कर्मे मुमुक्षूने सोडावीत. 
१८) जेव्हा आत्मा आणि परमात्मा हा भेद दूर करणारे प्रकाशमय आत्मज्ञान अंतःकरणांत उत्पन्न होते, तेव्हा माया आपल्या कारकांसह- कारणासह -तत्काल लयाला जाते. जीवाला संसारांत पाडण्याचे कारण म्हटले म्हणजे ही मायाच होय. 
१९) श्रुतिप्रमाणोत्पन्न ज्ञानाच्या योगे ही माया एकदा नष्ट केली, म्हणजे मग ती पुन्हा आपले कार्य-संसार-कसा बरे करील? निर्मल व द्वैतरहित आत्मतत्त्वज्ञानाने ती नष्ट झाली असता पुन्हा उत्पन्नच होणार नाही. 
२०) ती माया नष्ट होऊन पुनः उत्पन्न होत नाही, असे झाल्यावर 'मी कर्ता ' हा अभिमान तरी कसा उत्पन्न होईल? म्हणून ज्ञान हेच एकटे स्वतंत्र असे मोक्षाचे साधन असून त्याला दुसर्‍या कोणाच्याही साहाय्याची अपेक्षा नाही.
२१) तैत्तिरीय उपनिषदांत आदरपूर्वक असे स्पष्टपणे सांगितले आहे की, वेदात (अर्थवादवाक्यांनी ) कर्माची प्रशंसा केली असली, तरी ती सर्व कर्मे सोडून द्यावी. वाजसनेयी शाखेच्या ' एतावत् ' ह्या श्रुतीनेही हेच सांगितले आहे की, ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे कर्म नाही.
२२) हे समुच्चयवाद्या यज्ञ ज्ञानासारखा आहे, हे तू दाखविलेस; परंतु त्याला योग्य असा दृष्टांत सांगितला नाहीस. यज्ञाची फळे वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्या सिद्धतेस विपुल साधने लागतात. ज्ञान ह्याच्या उलट आहे.
२३) "कर्मत्यागाने मी दोषी होईन," हा जडधर्माचा आरोप अज्ञानी-तत्त्वज्ञान नसलेल्या -जनांच्या ठिकाणी आढळून येतो. परंतु जे तत्त्वज्ञानी आहेत, त्यांना तसे वाटत नसते. म्हणून सुज्ञ पुरुषांनी शास्त्रांतील विहित कर्मे देखील सोडून द्यावी. 
२४) श्रद्धायुक्त होऊन आणि मन निर्मळ करुन गुरुकृपेने 'तत्त्वमसि ' इत्यादि वाक्यांनी परात्मा आणि जीवात्मा यांचे एकरुपत्व जाणावे आणि मेरुप्रमाणे निश्चल व सुखरुप होऊन रहावे.
२५) (हे लक्ष्मणा !) वाक्याचा बरोबर - भ्रमरहित-अर्थ कळण्यासाठी प्रथमतः त्यांतील पदांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. महावाक्यातील -' तत्त्वमसि -' यातील ' तत् ' आणि ' त्वं ' ह्या दोन पदांचे अर्थ ' परमात्मा ' आणि ' जीव ' हे आहेत. ' असि ' हे पद उभयतांचे ऐक्य दाखविते. 
२६) ( आता परमात्मा सर्वज्ञ आहे. आणि जीव किंचिज्ज्ञ आहे, ह्यामुळे दोघांचे ऐक्य होणे विरुद्ध होय. ह्या आशंकेला उत्तर असे की, ) जीवाच्या ठिकाणी अहंबुद्धिवेद्यत्व आहे. ईश्र्वराच्या ठिकाणी ते नाही. अर्थात अंतःकरणातील अहंभावनेनेच समजून येणारा जीव आणि अहंभाव नष्ट झाल्यावर समजून येणारे ईशस्वरुप यांमधील प्रत्यक्षत्वपरोक्षत्वाचा विरोध काढून टाकावा आणि लक्षणेने विचार करुन ते दोघेही चैतन्यरुपाने एक आहेत, हे जाणावे. मग आपण जीव-आपला आत्मा-तसाच चैतन्यमय आहे, हे समजून तद्रुप व्हावे. 
२७) जीवात्मा व परमात्मा ह्यांचे स्वरुप एकच असल्यामुळे येथे ( ' तत्त्वमसि ' चा अर्थ करताना ) ' अहत्स्वार्थलक्षणा- ' मूळचा अर्थ न सोडता धोरणाने दुसरा भरीला घालणे -हेही संभवत नाही. कारण तेथे ह्या दोघांचा विरोध आहे. आता राहिलेली ' जहदजहत्स्वार्थलक्षणा ' किंवा ' भागलक्षणा-' मूळचा काही अर्थ सोडणे व काही न सोडणे -ती येथे जुळते. कारण, ' सोऽयं '-'तो हा ' ह्या पदांप्रमाणे ' तत् त्वं '- ' ते तू ' -ह्या पदांतील अनुक्रमे सर्वज्ञत्व व अल्पज्ञत्व सोडून दोघांचे चिदात्मकत्व -ब्रह्मरुपत्व -घ्यावयाचे आहे. अशा रीतीने ' तत्त्वं ' ह्या पदाचा अविरोधाने अर्थ लावावा. 
२८)  हे शरीर पृथ्व्यादि एकवटलेल्या पंचभूतांच्या योगे उत्पन्न झालेले असून सुखदुःखादि प्राप्त करुन देणार्‍या कर्माचे भोग स्थान आहे. ह्याला उत्पत्ती व नाश ही आहेत. हे पूर्वजन्मार्जित कर्मापासून उत्पन्न झालेले आहे. हे परंपरेने मायेचे कार्य आहे. असे हे शरीर म्हणजे जीवाची स्थूल उपाधी होय. 
२९) विद्वान लोक, मन, बुद्धी, दहा इंद्रिये आणि पंचप्राण ह्यांनी युक्त, असे दुसरे एक सूक्ष्म शरीर जीवाची उपाधी आहे, असे मानतात. याची उत्पत्ती अपंचीकृत- मिश्र न झालेल्या पाच भूतांपासून होते. भोक्त्याला सुखदुःखादि भोग मिळण्याचे साधन म्हणजे हेच होय. 
३०) ( आता ईश्र्वराची उपाधी कोणती, ते सांगतो. ) अनादि,अनिर्वचनीय, सकल जगताच्या उत्पत्तीचे कारण अशी माया म्हणजे ईश्र्वराचे परम प्रधान शरीर आहे. मूळ आत्मा एक आहे, तरी या उपाधीभेदामुळे तो जीव आणि ईश्र्वर असा वेगळा होऊन राहिला आहे म्हणून ( श्रवण, मनन व निदिध्यासन ह्या ) क्रमाने जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य आहे, असे जाणावे. 
३१) हा आत्मा शरीरामध्ये असणार्‍या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या संबंधामुळे त्या त्या आकाराने भासू लागतो. स्फटिकाच्या खड्याच्या संगतीत जशी वस्तू असेल, तसा त्या स्फटिकाला रंग येतो. ( हे येथे उदाहरण होय. ) ' तत्त्वमसि ' या ( महावाक्याचा ) म्हणजे ' ते तू ब्रह्मच  आहेस, ' याचा सम्यक् रीतीने विचार केला असता हा आत्मा असंग, अज, अद्वितीय आहे, अशी प्रतीती येते. 
३२) ह्या (आत्म्याच्या) ठिकाणी स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती अशा तीन प्रकारच्या अवस्था भासतात. त्या सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणात्मक बुद्धीचे धर्म होत. ( आत्म्याचे नव्हेत. ) आत्मा नित्य तिन्ही गुणामवेगळा, व्यापक, असंग आणि आनंदरुप आहे. अशा आत्म्यावर हे अनित्य, मिथ्या अवस्थात्रय आरोपिले जाते. बुद्धीच्या अध्यासामुळे तसा भास होतो. ह्या तीन अवस्थांपैकी एक अनुभवीत असता दुसर्‍या दोन हातच्या जातात, म्हणून ह्या तीन अवस्था क्षणिक अतएव अनित्य आहेत. 
३३) देह, इंद्रिये, प्राण आणि मन ह्यांपैकी प्रत्येकाचा आत्म्यावर अध्यास झाल्यामुळे बुद्धीचा तमोमूल आणि अज्ञानजन्य प्रवाह सर्वदा चालू राहातो आणि हा जोपर्यंत वाहात राहील, तोपर्यंत संसाराचे रहाटगाडगे चालू असायचेच.
३४) ' नेति नेति ' ह्या प्रमाणावरुन दृश्य हे सारे खोटे आहे, असे कळले आणि सत्वगुणप्रधान हृदयात चिद्घनामृताचा- ज्ञानमय सुखाचा अनुभव आला, म्हणजे कोवळ्या नारळातील मधुर रस पिऊन ती कवची जशी फेकून दिली जाते, त्याचप्रमाणे निखिल जगताचा त्याग करावा. ( त्याविषयी उदासीन राहावे. )
३५) हा आत्मा कधी मेला नाही, उत्पन्न होत नाही, क्षीण होत नाही, वाढत किंवा नवा होत नाही. त्याने देहेंद्रियादि सर्वाचे महत्व नाहीसे केले आहे. हा सुखरुप, स्वयंप्रभ, सर्वव्यापी व द्वैतविहीन आहे.
३६) ( ह्यावर शंका ) अशा प्रकारचा ज्ञानस्वरुप आणि सुखमय आत्मा आहे, तर त्याच्यावर दुःखात्मक संसार कसा बरे प्रत्ययाला -अनुभवाला -येतो? ( ह्याला उत्तर ) अज्ञाानामुळे आत्म्यावर ( देहेंद्रियांचा ) अध्यास केल्याने हा संसार अनुभवास येतो. परंतु एकदा स्वरुपज्ञान झाले की, तो क्षणांत नाश पावतो; कारण अज्ञान आणि ज्ञान ह्यांचा विरोध आहे.
३७) पदार्थ वेगळाच असून त्यावर भलत्याच पदार्थाच्या भ्रमामुळे आरोप केला जातो. ह्याला विद्वान लोक ' अध्यास ' असे म्हणतात. उदाहरणार्थ वस्तुतः सर्प नव्हे अशा दोरी वगैरे पदार्थावर अध्यासाने सर्पाचा आरोप करतात. त्याचप्रमाणे ईश्र्वरावर जगाचा अध्यास ( लोकांकडून ) केला जातो. 
३८) ज्ञानस्वरुप आत्म्याच्या ठिकाणी विकल्पाचे कारण जी माया ती नाही. आत्मा हा सर्वाचे कारण, दुःखरहित, सर्वव्यापी, सर्वविकारशून्य, दिसणार्‍या सृष्टीहून वेगळा, असा आहे. त्याच्यावर प्रथमतः अहंकार कल्पिला गेला. हाच अध्यास होय. 
३९) इच्छा-उपेक्षा, प्रीती-द्वेष, सुख-दुःख ही ज्यांचे गुणधर्म, ती संसाराची कारणे परमेश्र्वरावर आरोपिली जातात, वस्तुतः ती बुद्धीवर राहणारी होत. झोपेमध्ये ह्या भावनांचा लोप होत असल्यामुळे सुखस्वरुप आत्मप्रत्यय येत असतो. 
४०) अनादि अविद्येपासून जी बुद्धी उत्पन्न होते, तिच्यामध्ये चैतन्याच्या प्रकाशाचे प्रतिबिंब पडले असता, त्या प्रतिबिंबाला ' जीव ' असे म्हणतात. तेथे आत्मा बुद्धीचा साक्षी होऊन वेगळा राहात असतो. बुद्धीला त्याचा परिच्छेद करता येत नाही. ( तो व्यापक आहे. ) 
४१) लोखंड अग्नींत घालून तप्त केले असता एकत्र सहवासामुळे, त्याला अग्नी हे नाव प्राप्त होते व लोखंडाचाही गुण अग्नीवर दिसतो, त्याचप्रमाणे चैतन्याचे प्रतिबिंब ( जीव ) आणि इंद्रियांसहित मन, ह्यांच्या सान्निध्याने परस्पर अध्यास होऊन आत्म्याचा धर्म चेतनत्व मनावर व मनाचा धर्म जडत्व आत्म्यावर होतो. 
४२) म्हणून गुरुपासून अगर वेदवचनांकडून ज्ञानरुप आत्मानुभव प्राप्त करुन घ्यावा, त्याचे नीट चिंतन करावे आणि आपला आत्मा उपाधिवर्जित असून हृदयांत राहात असतो, हे जाणून आत्म्यावर दृश्य होणार्‍या सर्व जड देहेंद्रियादिकांस टाकून द्यावे. ( त्याविषयीं उदासीन राहावे. ) 
४३) मी प्रकाशरुप आहे, मी अज आहे, मी अद्वय आहे, मी नित्य प्रतीत आहे, मी अत्यंत निर्मल आहे, मी शुद्ध ज्ञानाने भरलेला आहे, मी दुःखरहित, व्यापक व आनमदमय आहे, मी अक्रिय आहे, 
४४) मी नित्यमुक्त आहे, माझ्या शक्तीला पार नाही, अतीन्द्रियज्ञान हे माझे रुप आहे, मी परिणामहीन आहे, मी अनंत, अपार आहे, वेदवेत्ते विद्वान लोक अंतःकरणांत अहर्निश माझे चिंतन करतात. 
४५) असे चिंतन करीत पुरुष चित्ताला विषयांकडे जाऊ न देता स्वरुपविचार करीत राहील, तर त्याची अंतःकरणवृत्ती ब्रह्माकार होऊन जाईल आणि मग त्या योगे अविद्या सर्व कारकांसह -देहान्तराला कारण अशा कर्मासह - तत्काल लयाला जाईल. रसायन घेतले असता रोगाचा तत्क्षणी नाश होतोच. ( तद्वतच या वृत्तीने अज्ञानाचा नाश होतो. )
४६) पुरुषाने विजनस्थानी आसनावर बसावे, इंद्रिये आटोक्यांत ठेवावी, प्राणायामादि साधनांनी मन जिंकावे, चित्त शुद्ध करावे, आत्मज्ञानावाचून ( मोक्षाचे ) दुसरे कोणतेच साधन नाही, हा निश्चय करावा, आत्मज्ञानाकडेच दृष्टी लावावी आणि मग असंग होऊन आत्मस्वरुपी लीन व्हावे. 
४७) या सगळ्या जगताला प्रकाशित करणारा म्हटला म्हणजे परमात्मा होय. तो जगाचे सर्व कारण-उपादानकारण -आहे. तरी अशा आत्मरुपी सर्व जगताचा लय करावा. असा पुरुष पूर्ण चिदानंदमय होऊन राहातो. त्याला बाह्य किंवा आंतर विषयांचे ज्ञानच राहात नाही. 
४८) त्याने समाधीच्यापूर्वी सर्व स्थावरजंगमात्मक जगत् ओंकारमात्र आहे, असे मानावे. जग हे प्रणवाचे-ओंकाराचे-वाच्य आहे व प्रणव हा जगताचा वाचक आहे, हे प्रसिद्ध आहे. जगत् ओंकाररुप पाहणे, हादेखील अज्ञानाचा प्रकार होय. ज्ञान झाले असता ही वृत्ती राहात नाही. 
४९) ' ओम् " हा शब्द अ, उ, म् अशी तीन अक्षरे मिळून झाला आहे. जागृतावस्थेचा साक्षी जो ' विश्व ' त्याचीच ' अ ' ही संज्ञा आहे. क्रमाने दुसरा वर्ण ' उ ' हा स्वप्नावस्थेचा साक्षी असून त्याला ' तैजस ' असे म्हणतात आणि तिसरा ' म् ' हा सुषुप्तावस्थेचा साक्षी असून त्याला ' प्राज्ञ ' असे सगळे लोक म्हणतात. हा विचार समाधीपूर्वीचा होय. तत्त्वज्ञान झाल्यावर हा विचारच राहात नाही. 
५०) जागृतावस्थेचा अभिमानी असलेला ' विश्व ' पुरुष व त्याचा वाचक ' अ ' वर्ण ह्यांना उकारामध्ये विलीन करावे; नंतर स्वप्नावस्थेचा अभिमानी ' तैजस ' आणि त्याचा वाचक ' उ ' यांना प्रणवाच्या शेवटच्या वर्णांत ' म् ' वर्णांत लीन करावे. 
५१) नंतर त्या मकाराला आणि त्याचा वाच्य आणि कारणाभिमानी प्राज्ञ पुरुष यांना चिदात्मरुपावर विलीन करावे आणि मग विज्ञानदृष्टी होऊन आणि सर्व उपाधींपासून मुक्त, अर्थात् रागद्वेषादि मलरहित होऊन, ते नित्यमुक्त परब्रह्म मी आहे, अशी भावना करावी. 
५२) अशा प्रकारे परमात्मरुपी ऐक्यस्थिती झाली असता तो सर्व -पुत्रगेहादि विसरुन जातो आणि स्वरुपानंदानेच तुष्ट होतो. नित्य आत्मसुखाचा प्रकाश हेच त्याचे रुप होय; असा तो पूर्ण निर्मुक्त-जीवनमुक्त-पुरुष निश्चल उदकाने भरलेल्या समुद्रासारखा स्थिर असतो. 
५३) अशा रीतीने जो सर्वदा समाधीयोगाचा अभ्यास करतो, सर्व इंद्रियविषयांपासून दूर राहातो, सर्व कामक्रोधादिक रिपूंना जिंकतो व षड्गुणसंपन्न आत्म्याला स्वाधीन करुन घेतो, त्यालाच माझे दर्शन होते. 
५४) मुनीने अशा रीतीने अहर्निश आत्मस्वरुपी आपले ध्यान लावावे आणि समस्त बंधांतून मुक्त होऊन राहावे. प्रारब्ध कर्मे करुन जे प्राप्त होईल, ते अभिमान सोडून भोगावे, म्हणजे तो माझ्याच स्वरुपी लय पावेल. 
५५) हा संसार म्हणजे प्रारंभी, मध्ये व अंतीही भय आणि शोक यांचे कारण आहे, असे जाणून विधिवाक्यांनी सांगितलेली सर्व कर्मे सोडून द्यावी, सर्वांतरी असणारा आत्मा-परमेश्र्वर-जो मी त्या माझीच भक्ती करावी. 
५६) माझ्या स्वरुपी जीव अभेदाने आहे, असे चिंतन करीत जो राहातो, तो माझ्याशी ऐक्य पावतो. समुद्राला पाणी जाऊन मिळाले की, ते एकरुप होते, ते समुद्ररुप होते; दुधात दूध मिळाले की ते एकरुप होते; घट फुटला असता त्यातील आकाश मोठ्या आकाशांत मिळते;  ( बाहेरील ) वातावरणांत ( भात्यातील ) वायू एकवटून जातो, त्याचप्रमाणे जीवात्मा परमात्म्याशी तद्रूप होतो. 
५७) अशा रीतीने लौकिक व्यवहार करीत असताही मुनी ' जग खोटेच आहे, ' असा सतत विचार करीत राहील, तर त्याला ऐक्यज्ञान होईल आणि त्याची जगतावरील सत्यपणाची भ्रांती दूर होईल. कारण श्रुती आणि युक्ती ह्या दोन्ही प्रमाणांनी दृश्य -जगत् - हे सारे खोटे ठरवून त्याचा निरास केला आहे. ज्याप्रमाणे मनुष्याला कधी एका चंद्राचे दोन चंद्र दिसतात, किंवा दिशाभूल होते, परंतु सत्यज्ञान झाले असता हे भ्रम दूर होतात, त्याचप्रमाणे आत्मतत्त्वज्ञान झाल्याने सर्व जगत् मद्रूप आहे, असे दिसून येते.
५८) जोपर्यंत हे सर्व जगत् मद्रूप आहे, ही गोष्ट दृष्टीला समजून येत नाही, तोपर्यंत मनुष्याने माझे आराधन करण्यांत तत्पर राहावे. ज्या श्रद्धाळु पुरुषाच्या हृदयांत माझ्याविषयी अत्यंत भक्ती असल्याचे चिन्ह दिसून येते, त्याच्याच हृदयांत मी दृश्य होतो.
५९) हे प्रिय ( लक्ष्मणा !) सर्व वेदांचा सारसंग्रह म्हणून निष्चित केलेला असा जो अत्यंत गुप्त तत्त्वविचार तो मी तुला सांगितला. जो बुद्धिमान् पुरुष याचा नीट विचार करील, तो क्षणामध्ये पातकांच्या अनेक राशींपासून मुक्त होईल. 
६०) बंधो ! हे जे सर्व जगत् दिसत आहे, ती सर्व मायाच आहे, असे समज आणि अंतःकरणातून तिचा त्याग कर. मग माझ्या चिंतनाने तुझे मन शुद्ध होईल आणि तू आनंदमय, निरामय आणि सुखी असा होशील.
६१) मी सत्त्वादि गुणांनी रहित आहे, मी गुणातीत - त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडे आहे; मी कधीकाळी गुणांनी युक्त असे -सगुण-रुपही धारण करतो. अशा माझी निर्मल अंतःकरणाने जो सेवा करतो, तो मद्रूप होऊन जातो. जसा सूर्य आपल्या किरणांनी जगत्रयाला पवित्र करतो, त्याचप्रमाणे तो भक्तही आपल्या चरणधुलीच्या स्पर्शाने त्रैलोक्याला शुद्ध -पवित्र करतो. 
६२) वेदान्तरहस्य समजल्यानेच ज्याच्या चरित्राचे यथार्थ आकलन होऊ शकते, तो मी आहे. सगळ्या श्रुतीत जणू काय एकच सार, असले हे विज्ञान-तत्त्वज्ञान -मी तुला सांगितले. त्याचे जो श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक पठण करील आणि माझ्या वचनावर भक्ती ठेवून राहील, त्याला माझ्या स्वरुपी गती मिळेल.
अशा रीतीने श्रीमद् अध्यात्मरामायणांतील श्रीउमामहेश्र्वर संवादयुक्त उत्तरकांडातील श्रीरामगीता नावाचा पाचवा सर्ग समाप्त झाला.    

श्रीरामगीता अर्थासहीत " श्रीथोरले स्वामी महाराज खण्ड सहावा या पुस्तकांतुन आभार व धन्यवाद !  
Shri RamGeeta 
श्रीरामगीता 



Custom Search